अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे नुकसान होईल काय ?
ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. काँग्रेस पक्षासाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे. तसंच, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
“आमच्या पप्पानी गणपती आणला” गाण्यातील मुलगा आहे तरी कोण? Amchya Pappani Ganpati Anla
गेल्या काही दिवसांपासून “आमच्या पप्पानी गणपती आणला” गाण्यावर चिमुकल्याचा धमाल रील सोशल मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. काही दिवसातच या रिल्सला ३२ लाखांचे व्ह्यूव्ह्ज मिळाले.सोशल मीडियावर 'आमच्या स पप्पांनी गणपती आणला...…
कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता.. शिपाई राहिला शिल्लक
शासकीय काम अन् सहा महिने थांब... ही म्हण ठाऊक असेलच. अहेरी या दुर्गम शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा कारभार यापेक्षा वेगळा नव्हता. उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी वारंवार तंबी देऊनही कामकाजात…
चंद्रावर तापमान आहे तरी किती ? Moon Temperature
नमस्कार मित्रांनो आज आपण चंद्रावरील तापमानाची माहिती बघणार आहोत. नुकताच भारताने चंद्रयान मोहिम राबविली यात चांद्रयान-3 ने दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवलं आहे. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत हा पहिला…
गौरी-गणपती निमित्त सरकारची भेट ; पुन्हा १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ Andacha Shidha
नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनातर्फे दिवाळी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,गुढीपाडवा प्रमाणेच गौरी-गणपती निमित्त "आनंदाचा शिधा" आता कोणाला भेटणार याबाबत पाहणार आहोत.महाराष्ट्र शासनाने दिवाळी, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती याप्रमाणेच गौरी-गणपती निमित्त…
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुक्ल शिष्यवृत्ती योजना ¦ Scholarship Maharashtra
नमस्कार मित्रांनो, आज आपण डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना २०२3 संबंधी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेची उद्दिष्ट्य कोणती आहे, या योजनेअंतर्गत किती निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना मिळतो,…
“Har Ghar Tiranga” चे तुम्हाला Certificate मिळाले काय ? मिळवण्यासाठी लगेच क्लिक करा
HAR GHAR TIRANGA : राष्ट्रध्वजाशी देशवासीयांचे वैयक्तिक नाते प्रस्थापित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्यामुळेच हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली आहे . जिथे भारतीयांना १३ ते १५…
रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?
ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वे गाड्यांच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, सुमारे ९०० लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सुरक्षा…
MAHARASHTRA BOARD 12TH RESULT LIVE: 2023 (महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल 2023) | MSBSHSE 12TH RESULT 2023
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Board) SSC/HSC निकाल 2023 (SSC/HSC Result 2023) : बारावीचा निकाल आज लवकरच जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना…
बदनामी खपवून घेणार नाही, मानहाणीचा दावा ठोकू :- मा. आमदार केवलराम काळे
धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत असून त्यासाठी निर्विरोध संचालक निवड प्रक्रियेसंदर्भात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना’ घडली नसून माझा यात हस्तक्षेप देखील नाही, परंतू काही वृत्तपत्र प्रतिनिधी बिनबुडाचे आरोप…