अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे नुकसान होईल काय ?
ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा…
ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. काँग्रेस पक्षासाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे. तसंच, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत त्यांनी स्पष्ट केलं नव्हतं. परंतु, आज त्यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली माध्यमांना प्रतिक्रिया…
गेल्या काही दिवसांपासून “आमच्या पप्पानी गणपती आणला” गाण्यावर चिमुकल्याचा धमाल रील सोशल मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. काही दिवसातच या रिल्सला ३२ लाखांचे व्ह्यूव्ह्ज मिळाले.सोशल मीडियावर ‘आमच्या स पप्पांनी गणपती आणला… प्रचंड व्हायरल होत आहे. हे गाणे गाणारी चिमुकली भावंडे ठाणे जिल्ह्यातील असली तरी त्यावर अभिनय करून याला चर्चेत आणणारा चिमुकला बीड जिल्ह्यातील आहे. सध्या त्याने…
शासकीय काम अन् सहा महिने थांब… ही म्हण ठाऊक असेलच. अहेरी या दुर्गम शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा कारभार यापेक्षा वेगळा नव्हता. उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी वारंवार तंबी देऊनही कामकाजात सुधारणा होत नव्हती. अखेर कार्यालयातील या दफ्तर वाघमारे यांनी दफ्तर दिरंगाईमुळे वैतागलेल्या उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी शिपाई वगळता एकुण दहा कर्मचाऱ्यांना निलंबित करत घरचा…
नमस्कार मित्रांनो आज आपण चंद्रावरील तापमानाची माहिती बघणार आहोत. नुकताच भारताने चंद्रयान मोहिम राबविली यात चांद्रयान-3 ने दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवलं आहे. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चंद्रावर उतरल्यानंतर नवख्या वातावरणात विक्रम लँडरने एक-दोन दिवस जरा चाचपणीच केली. मात्र, तेथे स्थिरावल्यानंतर तो आता कामाला लागला आहे.त्यात आपल्याला चंद्रावरील फोटो…
नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनातर्फे दिवाळी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,गुढीपाडवा प्रमाणेच गौरी-गणपती निमित्त “आनंदाचा शिधा” आता कोणाला भेटणार याबाबत पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाने दिवाळी, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती याप्रमाणेच गौरी-गणपती निमित्त शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय मंत्रीमंडळात घेण्यात आला आहे.याबाबत शासनाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. चंद्रावर तापमान आहे तरी किती ? Moon Temperature …
नमस्कार मित्रांनो, आज आपण डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना २०२3 संबंधी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेची उद्दिष्ट्य कोणती आहे, या योजनेअंतर्गत किती निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना मिळतो, यासाठी आवश्यक कागदपत्रे, अटी, ऑनलाइन अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा, महत्वपूर्ण सूचना कोणत्या या सर्व घटकांची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. जर…
HAR GHAR TIRANGA : राष्ट्रध्वजाशी देशवासीयांचे वैयक्तिक नाते प्रस्थापित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्यामुळेच हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली आहे . जिथे भारतीयांना १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवण्याची संधी दिली जाईल आणि त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. अशा परिस्थितीत बरेच लोक प्रत्येक घरासाठी तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड करतात, आज आम्ही तुम्हाला…
ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वे गाड्यांच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, सुमारे ९०० लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सुरक्षा दलांचे अनेक जवानही मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळीही अपघातस्थळावरून मृतदेह काढण्याचे काम सुरूच आहे. ओडिशा सरकारने या दुर्घटनेबद्दल एक…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Board) SSC/HSC निकाल 2023 (SSC/HSC Result 2023) : बारावीचा निकाल आज लवकरच जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी…
धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत असून त्यासाठी निर्विरोध संचालक निवड प्रक्रियेसंदर्भात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना’ घडली नसून माझा यात हस्तक्षेप देखील नाही, परंतू काही वृत्तपत्र प्रतिनिधी बिनबुडाचे आरोप ठेवून माझ्या नावाची मुद्दाम बदनामी करीत आहेत, अश्या चिल्लर वृत्तपत्र प्रतिनिधींना योग्य वेळी योग्य धडा शिकवून त्यांच्या विरुद्ध मानहाणीचा दावा ठोकून फौजदारी कारवाई दाखल करण्यात…