Headlines

कोर्टी-आवाटी रस्त्यासाठी क्वालिटी कंट्रोल कार्यालय तितकेच दोषी

सोलापुर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या करमाळा तालुक्यातील कोर्टी आवाटी या रस्त्याचे काम एन.पी. कन्स्ट्रक्शन या कंपनीने घेतले आहे. मात्र या रस्त्याचे काम अत्यंत खराब झाले आहे. त्यामुळे याला शासनाचे बांधकाम विभागाचे अधिकारी दोषी आहेतच शिवाय शासनाने यांच्यावर देखरेख करण्यासाठी आणि कामाची क्वालिटी चांगली व्हावी म्हणून ‘क्वालिटी कंट्रोलची स्थापना केली.  कामाची गुणवत्ता तपासणे करणे हे प्रामुख्याने त्यांचे…

Read Full News

स्व.इंदिराबाई बाबारावजी कडु यांच्या स्मृतिदिनानिमित्त जाहिर व्याख्यान

अचलपुर : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चु कडु यांच्या मातोश्री स्व.इंदिराबाई बाबारावजी कडु यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नामदार बच्चु कडु यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले त्यात त्यांनी आईच्या स्मरणार्थ अखंड हरीनाम सप्ताह घेण्यात आला. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांनी बेलोरा येथे कीर्तन केले. ह. भ. प. गणेश महाराज शिंदे यांचे प्रवचन केले…

Read Full News

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वे गाड्यांच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, सुमारे ९०० लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सुरक्षा दलांचे अनेक जवानही मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळीही अपघातस्थळावरून मृतदेह काढण्याचे काम सुरूच आहे. ओडिशा सरकारने या दुर्घटनेबद्दल एक…

Read Full News

आदिवासी वसतिगृहात खळबळ जनक प्रकार (Tribal Hostel Paratwada)

स्मार्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :अमरावती जिल्ह्यातील अचलपुर तालुक्यातील परतवाडा शहराच्या शेजारी असणाऱ्या कांडली परिसरामध्ये आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह क्रमांक दोन आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात विविध समस्यांना तोंड द्यावा लागतो विशेष म्हणजे सर्वात मोठी समस्या त्यांची आज असणारी ती म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची भोजन व्यवस्था केल्या दोन दिवसापासून नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची अतोनात हाल होत आहेत…

Read Full News

सरकारच्या नाकर्तेपणामुळे भारनियमनाचा भार जनतेच्या माथी : अतुल खुपसे-पाटील

करमाळा: राज्यामध्ये उष्णतेची लाट आली आहे, उन्हाचा प्रचंड त्रास होत आहे. उकाड्यामुळे राज्यातील जनता हैराण झाली आहे. अशा अवस्थेत महाविकास आघाडी सरकारकडून जनतेला जाणून बुजून त्रास देण्याचे काम सुरू असून कोळसा नसल्याने भारनियमन होत असेल तर महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचा घणाघात जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खुपसे-पाटील यांनी केला. आदिवासी बांधवांना खावटी अनुदान मंजुर  पुढे…

Read Full News

गौरी-गणपती निमित्त सरकारची भेट ; पुन्हा १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ Andacha Shidha

नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनातर्फे दिवाळी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,गुढीपाडवा प्रमाणेच गौरी-गणपती निमित्त “आनंदाचा शिधा” आता कोणाला भेटणार याबाबत पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाने दिवाळी, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती याप्रमाणेच गौरी-गणपती निमित्त शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय मंत्रीमंडळात घेण्यात आला आहे.याबाबत शासनाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. चंद्रावर तापमान आहे तरी किती ? Moon Temperature …

Read Full News

मेंढपाळ्च्या वाड्यावर माजी आमदार केवलराम काळे यांची भेट

भेटी दरम्यान जाणून घेतल्या मेंढपाळाच्या समस्या   स्मार्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : एक आठवड्यापासून आजारी असलेल्या मेंढ्या च्या मृत्यूमुळे मेंढपाळावर आर्थिक संकटासह उदरनिर्वाह कसा करावा अशा विविध समस्यांनी चिंताग्रस्त  असलेल्या मेंढपाळाची मेळघाट मतदार संघाचे माजी आमदार केवलराम काळे यांनी  मुंबईवरून परतताच थेट जणुना काळा खडक येथे जाऊन मेंढ्यांची पाहणी केली आणि मेंढपाळांना आपुलकीचा हात देऊन…

Read Full News

धारणी प्रकल्प कार्यालयाच्या अध्यक्षपदी माजी आमदार केवलराम काळे

स्मार्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :                     अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अध्यक्षपदी मेळघाट विधानसभेचे माजी आमदार तथा आदिवासी विकास महामंडळाचे संचालक कार्यकुशल केवलराम काळे यांची निवड झाली आहे. मेळघाटमधील चिखलदरा व धारणी आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. आणि त्यातच अमरावती जिल्ह्यातील एकमेव आदिवासी बहुल मेळघाट विधानसभात असलेला आदिवासी प्रकल्प…

Read Full News

अचलपुर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण तायडे

अखिल भारतीय पत्रकार संघाच्या अचलपुर तालुका अध्यक्षपदी पत्रकार प्रविण तायडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.प्रविण तायडे हे मिडिया क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय चॅनेल गावरान 90 या वाहिनीचे काम करत असुन आज ते मिडियाच्या माध्यमातून अचलपुर सह जिल्हाभरात अलिकडच्या काळात प्रसिद्ध झाले आहे. प्रविण तायडे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.येथील शासकीय विश्रामगृहावर अचलपुर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक…

Read Full News

दुसऱ्याच प्रयत्नात IAS होणाऱ्या मराठमोळ्या वैभव वाघमारेंचा अप्पर जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा

अमरावती – देशातील सर्वोच्च सरकारी नोकरी म्हणून आयएएसची नोकरी मानली जाते. खडतर परिश्रम केल्यानंतर आयएएस होण्याचा मान मिळतो. लाखो तरुण आयएएस होण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र त्यापैकी काही निवडकच तरुणांना यश येते. अस असताना मराठमोळे आयएएस अधिकारी वैभव वाघमारे यांनी आपला धारणीचे आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिला. वैभव वाघमारे यांनी राज्याच्या मुख्य…

Read Full News